आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, शाळा व महाविद्यालतून त्यांची गळती होऊ नये अनेक योजनांवर लाखो रुपये खर्च होत असतांना पंडित दिन दयाळ स्वयम योजने बरोबरच डीबीटी (लाभाचे थेट हस्तांतरण) योजना बारगळली आहे. ...
ठेकेदार मे. राहुल अ. पाटील यांनी बांधलेला कोकणेर-सागावे-गीरनोली-खुताड पांजरा हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच उखडला असून बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे. ...
आदिवासी विकास प्रकल्पातील ६३ आदिवासी मुलांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर बनला होता. पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञा बोधिनी इंग्लिश मिडियम शाळेची मान्यता रद्द केल्यानंतर तेथे शिक्षण घेणाऱ्या या मुलांचे समायोजन आदिवासी विकास विभागाकडून कुठेच होत नसल्यान ...
जिल्हा निर्मिती होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली असून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा ...
वनविभागातील पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल एच.व्ही सापळे व त्यांच्या इतर सहकऱ्यांनी वाड्यातील एका दास्तान डेपोवर धाड टाकली. या धाडीत या डेपोमध्ये विना परवाना लपवून ठेवलेला जवळपास ५० ते ६० ट्रक साग, खैर व इतर इंजाली असा १०१२ घनमीटर लाकूड साठा जप्त करु ...
वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे. ...
इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...