पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनते ...
तारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते. ...
संस्थानकाळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार नगरपरिषदेला १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पूर्ण झाली असून, १ ते ६ सप्टेंबरपर्यत भरभरून कार्यक्रम करण्यात आले. ...
सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून तसेच तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते एजंट सैदुलकडे आणायचे. ...
आईच्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्यामुळे १२ वर्षाच्या राकेश हरीलाल यादवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ...
आज स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई विभागाने महामार्गावरील खानिवडे येथे एका ट्रकवर कारवाई करून ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गेल्या काही दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. ...
पालघर जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर त्या जागी २० आॅगस्ट रोजी हजर झालेल्या अशोक पाटील यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत. ...
वसई - वसईतील शिधावाटप केंद्रात येणारा रॉकेल केवळ काळ्याबाजारात नव्हे तर चक्क गावठी दारू बनविण्यासाठी वापरला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथे छापा मारून ७०० लिटर रॉकेल आणि दारूसाठी ल ...