पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यात २६२ कोटीच्या खर्चाच्या १४२ पेयजल योजना मंजूर करण्यात आल्याचे भासवून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्न फसला आहे. ...
यंदा वसईतील बाप्पा हे डी जे मुक्त मिरवणुकीतून रविवारी दुपारी विसर्जनासाठी निघालेत. ढोल लेझीमच्या गजरात तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ...
पालघर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई ...
वसई-विरार महानगरपालिकेच्या सत्यशोधन समिती बनावट असल्याची ओरड शिवसेना करीत असताना रविवारी या सत्यशोधन समितीचे व अनिधकृत पुलाचे प्रतिकात्मक विसर्जन राजावली खाडीमध्ये शिवसैनिकांनी केले. ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. ...
अनंत चतुर्दर्शीच्या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०७ सार्वजनिक, तर ४ हजार ८०७ खाजगी गणरायांचे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासह अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...
पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक ...
पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी, कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला. यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे. ...
शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली. ...