तारापूर एमआयडीसीमध्ये सांडपाण्यातील विषारी वायुमुळे शनिवारी रात्री श्वसन व डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवू लगल्याने के झोनमध्ये भीती पसरून सर्वत्र पळापळ झाली. ...
पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले ...
२० हजार भरा तात्काळ ५ लाखाचे कर्ज देतो अशी जाहिरात करून पाचवी शिकलेल्या मुंबईतील ताहीर अन्सारी याने पालघरमधील बिल्डर, उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा चुना लावून पोबारा केला होता. ...
२०१९ ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे चित्र मार्च महिन्याच्या दरम्यान स्पष्ट होणार असले तरी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. ...
पालिका आरक्षणातील ७११ रुग्णालयात असलेल्या पालिकेच्या जागेत दवाखाना सुरू केल्याचा भाजपाकडून महासभेत विरोध करण्यात आला. तर आधीच या प्रकरणात टीकेची झोड उठत असल्याने अडचणीत आलेल्या भाजपाने काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्याशी संबंधित संस्थेच्या ...
विजय मल्ल्या देशातील पैसा लुटून पार्ट्या झोडत होता, त्याच वेळी देशात कठोर कायद्यांची अंमलबजावणी झाली असती तर विजय मल्ल्यासारखे जन्मालाच आले नसते, असे प्रतिपादन राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी रविवारी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधन आयोजित ...
आपण आपल्या मुलांच्या हाती इंटरनेट पॅक असलेला स्मार्ट फोन देतो, परंतु हेच मोबाइल आणि इंटरनेट त्यांच्या आत्महत्येला कसे कारणीभूत ठरू शकतात, याचा दाहक अनुभव नालासोपाऱ्यातील नागोरी कुटुंबीयांना आला आहे. ...