पानेरी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत रासायनिक कारखाने, रहिवासी संकुले ह्यांना नियंत्रणाखाली आणून राजकीय पक्षांच्या मध्यस्तीला लगाम लावण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून महिमकरांनी साध्य केले आहे. ...
वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ...
डहाणू रोड रेल्वेने स्थानकाबाहेरील पार्किंगची १ फेब्रुवारीपासून दरवाढ झाली आहे. नव्या टेंडरनुसार चर्चेगेट ते सुरत या पट्ट्यात दुचाकी-चारचाकी वाहनांना ही नियमावली लागू असल्याची माहिती डहाणू रोड स्थानकातील परफेक्ट फॅसिलिटी या पार्किंग एजन्सी तर्फे देण्य ...
जगात भारताची कमजोर व गरिबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयींच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. ...
मच्छीमारांची नाराजी त्यांच्यासाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना केल्याने दूर होणार असून, शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने मच्छीमारांना कर्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्र मात शुक्रवारी सा ...
भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवल ...