आरजपाडा शाळेतील हा विद्यार्थी कृश अंगयष्टी आणि अभ्यासातील सुमार कामगिरीमुळे अन्य विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय व्हायचा. तो रोज वर्गात येऊन बसायचा ...
परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली. ...
ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोचला आहे. ...
कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...