यंदा, ठाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारी भागातील घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. ...
BJP Narayan Rane, CM Uddhav Thackeray News: पालघरचा तपास सीबीआयकडे जायला हवा. महाराष्ट्रात जे सरकार बसलं आहे, त्यांची साधुंना न्याय देण्याची इच्छा नाही असं नारायण राणेंनी सांगितले. ...
Fake Police Arrested : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामर्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची वाहने अडवून त्यांना जबर मारहाण करत त्यांचा ऐवज लुटत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. ...