उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली ...
सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात. ...
अर्नाळा समुद्रकिनारी राजरोस होत असलेल्या रेतीचोरीमुळे समुद्र किनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक समुद्रस्नानासाठी गेल्यास त्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही ...