सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात. ...
अर्नाळा समुद्रकिनारी राजरोस होत असलेल्या रेतीचोरीमुळे समुद्र किनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक समुद्रस्नानासाठी गेल्यास त्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही ...
शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या वारंवार निर्जंतुक कराव्यात. ...