अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो व संजय कोळी यांनी मत्स्यआयुक्त व मत्स्यमंत्री अस्लम शेख यांना सदर घटनेची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे कळविले होते ...
शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे . ...
Palghar : कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे. ...
Vasai-Virar : सत्ताधारी बविआने पुन्हा आम्हीच म्हणून शेवटच्या सभा बैठका, महासभा फेब्रुवारी 2020 पर्यंत उरकून घेतल्या. कारण त्यांचे सर्व लक्ष निवडणुकीकडे लागल होते. ...