शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे . ...
Palghar : कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे. ...
Vasai-Virar : सत्ताधारी बविआने पुन्हा आम्हीच म्हणून शेवटच्या सभा बैठका, महासभा फेब्रुवारी 2020 पर्यंत उरकून घेतल्या. कारण त्यांचे सर्व लक्ष निवडणुकीकडे लागल होते. ...
coronavirus news : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू ० ते २० वयोगटातील एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृत्यू झाले असून २० ते ३० वयोगटातील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सहा तरुण आणि चार तरुणींचा समावेश आहे. ...
Vasai : आदिवासी समाजातील असलेल्या भाेये यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुळिंज पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदाेष मनुष्यवध, रॅगिंग ॲक्ट आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावा, या मागणीसाठी हा माेर्चा काढण्यात येणार आ ...