गुरुवारी ता. २१ जानेवारीला जेएनपीटी समुद्र मार्गात थेट जहाज अडवली जाणार असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा या प्रकल्पग्रस्त गावाचे सरपंच परमानंद कोळी यांनी दिली. ...
कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. ...
तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गावाच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक न लढविता बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्या. तरीही एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. ...
पनवेल : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले आहेत. भाजप अथवा महाविकास आघाडीत दोन्ही पक्षांनी ग्रामपंचायतीत आमचेच वर्चस्व असल्याचा ... ...
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल साेमवारी जाहीर झाला. भिवंडी तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकल्याचा, तर शिवसेनेने २० जागा जिंकल्याचा दावा केला आहे. ...