गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. ...
नालासोपारा शहरात राहणारी ही महिला घरकाम करते. याठिकाणी आरोपी अमित तिवारी याच्यासोबत महिलेची ओळख झाली होती. त्याने नवीन ठिकाणी चांगले काम देण्याचे प्रलाेभन दाखवले. फेब्रुवारी २०२०मध्ये विरार येथे कामाला असताना आरोपी अमित हा डिलिव्हरी करण्यासाठी आला अस ...
उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यामध्ये भाजपचे नऊ, शिवसेना पाच तर रिपाइं व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपतील बंडखोर उमेदवाराला शिवसेनेने पाठिं ...
सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी प्रवाशांची कोणतीच तपासणी सध्या तरी होत नाही. बाहेरून येणारे प्रवासी कोरोनाचे कारण ठरणार असल्याने नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून थर्मल चाचणीची मागणी केली जात आहे. रेल्वे स्थानके, एस. टी. स्थानके, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा सर्वच ...
जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त केंद्रे वाढवून मिळावीत, अशी मागणी केल्यावरून १७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ...