‘पंछी नदिया हवा के झोके.. कोई सरहद ना इन्हे रोके..’ या सुप्रसिद्ध हिंदी कवी जावेद अख्तरांच्या ओळी मानवी मनावर किती मार्मिकपणे भाष्य करतात याची प्रचिती मुंबईकरांना येत आहे ...
युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. राष्ट्रउभारणीसाठी युवकांची मोठी मदत लागणार असून युवकांनी शिक्षणाचं हत्यार हाती घेऊन एका संपन्न आणि समृध्द राष्ट्राची उभारणी करावी ...
कामोठे सेक्टर - ७ येथील दीपक अपार्टमेंटमध्ये आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जुबेर शेख यांच्या घराला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही ...
वाहतूक पोलिसांच्या वतीने नवी मुंबईत रिक्षांना ट्रॅफिक स्मार्ट आयकार्ड बसवण्याला सुरवात झाली आहे. त्याद्वारे रिक्षातील प्रवाशाला त्याच्याकडील मोबाइलवरच रिक्षा चालकाची माहिती कळणार आहे. ...
ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नाला लागलेली गळती दूर होत नसली तरी बसेसवर जाहिरात प्रदर्शित करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न परिवहन प्रशासनाकडून सुरु आहेत. ...
विधानसभा निवडणूकीतल्या पराभवा नंतर सुरु असलेल्या आरोप , प्रत्यारोपांच्या शहापूर शिवसेनेतील शीतयुद्धाचा जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या झाल्या भडका उडाला आहे. ...