पायाभूत प्रकल्पांसाठी आर्थिक आधार असलेला जकात कर केंद्राच्या वस्तू व सेवा करामुळे संपुष्टात येत असल्याचा गंभीर परिणाम मुंबई महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे़ ...
पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. ...
अभ्यास केला नाही म्हणून कुर्झे-बागरपाडा शाळेचे मुख्याध्यापक आगुस्तीन बोबा यांनी ५ वीतील सुरेखा विल्हात या विद्यार्थिनीला शाळेत बेशुद्धपडेपर्यंत मारहाण केली. ...
नयना प्रकल्प आणि पुष्पकनगर या दोन शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी बुधवारी ही माहिती दिली. ...