एकमेव धरण बऱ्यांच अंशी गाळाने भरल्याने व ते ५४ वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येसाठी बांधलेले असल्याने आता ते कमी पडत असून जव्हारकरांवर पाणीटंचाईचे संकट कोळसले आहे. ...
डोंबिवलीतील हरवलेल्या आठवर्षीय मोनिकाला अडीच वर्षांनंतर मायेचे छत्र मिळाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील दहावर्षीय नंदिनी आणि तिच्या आईची (कल्पना) पाच वर्षांनंतर पुनर्भेट झाली आहे. ...
महापालिकेची प्रस्तावित पाणीदरवाढ आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे पुन्हा एकदा बारगळली असून मालमत्ता करामध्येही कोणतीही वाढ करण्यात आली ...
लोकमतने सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्रपणे व्यासपीठ तयार करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले. ...
प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमचं आमचं सेम असतं. प्रेमाच्या व्याख्या जरी वेगवेगळ््या असल्या तरी दोघांमधले प्रेम व्यक्त करण्याची भावना मात्र एकच असते. ...