अशा शब्दांत सध्या रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी येणाऱ्या अत्यंत दाट अशा धुक्याचा आनंद कवयित्री स्मिता सहस्त्रबुद्धे यांनी ‘लोकमत’करिता काव्यबद्ध केला. ...
गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. भारत देशाची संस्कृती महान असून भारतच जगात शांतता आणू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेसहा फूट उंचीचा, पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा एप्रिलमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जपान येथे पाठविण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असून, वनखात्यातर्फे डोंगर सुशोभिकरण आणि वक्षारोपण करण्यात येत आहे़ ...
जाहिरातींचे उत्पन्न वाढविण्यास भक्कम मदत होत असली तरी अशा मालिकांमधून नवनवी तंत्रे शिकून गुन्हेगारी केली जात असल्याने अशा मालिका पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. ...
दोन दशकापूर्वी प्रदर्शित होणारे बॉलीवूडचे सिनेमे आणि आताचे सिनेमे दर्जात्मक पातळीवर प्रेक्षकांच्या अभिरूचीला कायमच उतरत असले तरी, यात कालौघात एक फरक झाला आहे. ...