भाजपा-सेना सरकारच्या जनहितविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस पक्षाकडून सावरखंड गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला ...
या प्रभागामध्ये चाकरमानी नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गृहनिर्माण संस्थांचे जाळे या प्रभागात असल्यामुळे दैनंदिन नागरी सुविधांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे ...
मानवी हक्क संरक्षण आणि सामाजिक न्याय विषयक सक्रिय कार्यरत अॅड. असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याचे प्रारूप’ सादर केले आहे ...
शहरातील दूरध्वनी कार्यालयातील सेवा तांत्रिक कारणाने वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून वापरात असलेले दूरध्वनी बंद पडल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ...
व्हॅलेंटाइन डे आणि कॉलेजमध्ये साज-या होणा-या विविध डेजच्यानिमित्ताने मित्र - मैत्रिणी आणि आवडत्या व्यक्तीला ग्रिटींग कार्ड देऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत आता खूप जुनी झाली आहे. ...