माहेरहून २५ हजारांचा हुंडा आणण्यासाठी पती रोहित रोकडेसह सासरच्या मंडळींनी सीमा या विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याचा प्रकार किसननगर भागात घडला ...
अशा शब्दांत सध्या रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी येणाऱ्या अत्यंत दाट अशा धुक्याचा आनंद कवयित्री स्मिता सहस्त्रबुद्धे यांनी ‘लोकमत’करिता काव्यबद्ध केला. ...
गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. भारत देशाची संस्कृती महान असून भारतच जगात शांतता आणू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. ...