गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोळी समाजाच्या विविध मागण्या सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विविध मच्छीमार संघटनांची शिखर संघटना असलेल्या कोळी महासंघाला दिले आहे. ...
जाहीर होणारा शहराचा विकास आराखडाही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे़ २०१४-२०३४ विकास आराखड्याचा प्रारूप आराखडा आज महापौर स्नेहल आंबेकर यांना सादर करण्यात आला़ ...
झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांकडे वन प्लस वन वास्तव्याचा पुरावा असल्यास त्या झोपडीधारकांना शासनाने एसआरए योजनेत समाविष्ट करून घ्यावे. ...
स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. पालिकेस मोरबे धरण मिळवून देण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. ...
जव्हारमध्ये युती, विक्रमगड, डहाणूत भाजपा तर तलासरीत माकपने बाजी मारली म्हणजे ६ पैकी ४ पंचायत समित्यांवर सेना-भाजपा अथवा त्यांची युती यांनी कब्जा केला. ...
जेल तलाव, पोलीस वसाहत, मीनाताई ठाकरे चौक, धोबी आळी, सिव्हील हॉस्पिटल, कोर्ट नाका, टेंभी नाका, गीता गणेश सोसायटी चरई, आंबेडकर रोड, उथळसर हा भाग प्रभाग ४१ मध्ये येत आहेत. ...