उद्योगधंद्यांचा मुलुंड व मालाड रेल्वेमार्गांवरही विस्तार होण्यासाठी २०१४-२०३४ विकास नियंत्रण आराखड्याच्या प्रारूपातून पाच ते आठ एफएसआयची शिफारस करण्यात आली आहे़ ...
संस्काराची जोड दिल्यास नवी पिढी अधिक सक्षमपणे व्यवसायभिमुख होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक यशस्वीपणे वाटचाल करील, असे विचार आमदार कपिल पाटील यांनी टिघरे पाडा येथे व्यक्त केले. ...
भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़ ...