जिल्ह्यातील चाकरमान्यांना अपेक्षित असलेल्या लोकल फे-यांमध्ये प्रभूंनी वाढ केलेली नसली तरीही कळवा ते ऐरोली मार्गासाठी त्यांनी ४२८ कोटींची तरतूद केली आहे. ...
मराठी भाषेइतकी ताकद व गोडवा दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही. जिल्ह्यात होणाऱ्या ग्रंथोत्सवामुळे समाजाचे वैचारिक बदल घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. ...
मुरुड - राजपुरी ग्रामपंचायतीतील ग्रामसभेत विनाकारण वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हरिदास बाणकोटकर यांच्यावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...