CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vasai Virar (Marathi News) कडक ऊन नकोसे असतानाच शनिवारी पहाटे ६ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यास झोडपले. ...
सावित्रीबाई फुले पुरस्कार २०१५ चा दिमाखदार सोहळा वसई येथील समाज उन्नती मंदिर सभागृह येथे पार पडला. सदर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. ...
अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासमवेत राहणाऱ्या बहुजन विकास आघाडीने १५ वर्षाचा संसार मोडत राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपशी सोयरीक केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
अवकाळी पावसामुळे तालुक्यात आंब्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे काम शासकीय अधिकारी करत आहेत. ...
वसई परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विटभट्टी व्यवसाईक व शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले. ...
खोपोलीतील गॅस एजन्सीमध्ये शुक्रवारी रात्री सिलिंडरचा स्फोट झाला. एजन्सीच्या गोदामामध्ये असलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यातच शनिवारी पहाटे पाऊस पडल्याने उन्हाळ्यातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. ...
सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या व्यवसायामध्ये वापरण्यात येणाऱ्या १० मिलीग्रॅम ‘ई’ (एरर) व्हॅल्यू असलेल्या वजनकाट्यांची किमान मर्यादा आता केवळ १ ...
विकासासाठी खुले न झाल्यास आरे कॉलनीची दुसरी धारावी होईल, या आयुक्त सीताराम कुंटे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद पालिकेच्या महासभेत आज ...
लोकलमधून पडून मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने हे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता ...