मार्च महिन्यातच रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात मुबलक पाणी आहे, मात्र नियोजनाअभावी ४२ गावांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. ...
अनिता अडवाणी यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून रिंकी खन्ना यांचे नाव वगळण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने अडवाणी यांना दिले़ ...
हत्येला एक महिना उलटूनही सरकारकडून केवळ थातूरमातूर उत्तरे मिळत असून, तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप पानसरे कुटुंबीयांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केला. ...
परप्रांतीयांमुळे झोपड्या वाढल्या असताना बेकायदा झोपड्यांना पाणीपुरवठा करू नये, अशी भूमिका सभागृह नेत्यांनी मांडली़ भाजपाने यामध्ये सावध भूमिका घेतली़ ...
आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडसह कोणतेच बांधकाम उभे करू नये म्हणून आरे कॉलनी बचाव अभियानाच्या वतीने हाती घेण्यात आलेले आंदोलन आता आणखी व्यापक करण्यात आले आहे. ...