विकसित देशाकडे नेण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. नेरुळमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ...
गुरुवार... वर्ल्डकप स्पर्धेतील भारत विरुध्द आॅस्टे्रलिया उपांत्य फेरीचा सामना... त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच सर्व क्रिकेटप्रेमी टीव्हीसमोर ठाण मांडून बसले होते. ...
पावसाळयात पडणारे खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसी आता जेट पॅचर या आधुनिक प्रणालीचा वापर करणार आहे. यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात ३ कोटींची तरतूद करण्यात आली ...
वसई-विरार पूर्व भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या नदी व नाल्यामध्ये अनधिकृत बांधकामे तसेच तबेल्यातील सांडपाणी टाकण्यात येत असल्यामुळे पावसाळी पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. ...