Vasai Virar (Marathi News) : डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना ३० मार्चला हजर राहण्याचे समन्स कल्याण प्रथम वर्ग न्यायालयाने बजावले आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात चव्हाण यांनी ...
दिवसा कडक ऊन तर रात्रीच्या जीवघेण्या उकाड्याने नागरिक हैराण आहेत. त्यात सायंकाळी किंवा सकाळी जिल्ह्यात अवकाळी पाऊस तीन ...
कोपर ग्रामपंचायत अखत्यारीत असलेल्या सार्वजनिक तलावातून माती उत्खनन केल्याप्रकरणी भिवंडी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला ५१ लाख ४० हजार ८०० ...
अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना आणि भाजपा हे स्वतंत्र निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि रिपाइंंच्या आघाडीचा ...
सर्वत्र स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाईचे आवाहन केले जात असताना कल्याण-डोंबिवली शहरांत मात्र जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत. ...
पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन टोमॅटोची शेती यशस्वी केली आहे. ...
बोईसर ते तारापूर या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना बोईसर ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने हटविल्याने नागरिक सुखावले मात्र फेरीवाले ...
खरीप हंगामातील भात हे कोकण विभागाचे प्रमुख पीक आहे. खाचरात तुंबलेल्या पाण्यात या भाताची मजुरांकडून लागवड केली जाते. ...
जव्हार तालुक्यातील १३६ अंगणवाड्यांना जिंदाल स्टील फाऊंडेशनकडून विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ...
आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने ३ मे रोजी धारावीतील निसर्ग उद्यानात काव्यवाचन कार्यशाळा आयोजण्यात आली आहे. तिला गझलकार ए.के.शेख, गीतकार ...