शहरातील अस्वच्छततेमुळे सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून वारंवार नगरपरिषदेकडे या अस्वच्छतेबाबत तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील ...
नवा पालघर जिल्हा स्थापन झाल्यानंतर गेल्या वर्षभराच्या कालावधीत जिल्हा विकासाला चालना मिळू शकली नाही. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पिंडदान, वर्षश्राद्ध अशा कार्यक्रमांचे श्रमजीवी ...
राज्य शासनाच्या स्थानिक संस्था कर बंद करण्याच्या निर्णयाचा वसई-विरार महानगरपालिकेच्या विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हा कर बंद करण्याच्या बदल्यात शासनाकडून मिळणारे ...
वसई-विरार उपप्रदेशामध्ये लोकसंख्यावाढीला प्रचंड वेग आला आहे. आजमितीस या उपप्रदेशाची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात आहे. त्या अनुषंगाने गुन्हेगारीतही प्रचंड वाढ झाली ...
पालघर जिल्हा निर्मितीस आज एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी याच दिवशी पालघरवासीयांची मागणी पूर्ण झाली. अत्यंत घाई गर्दीने त्यावेळी सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने निर्णय घेतला ...
अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
दि जव्हार अर्बन को. आॅप. बँकेच्या निवडणुकीत शिवनेरी पॅनलने बाजी मारत १७च्या १७ जागांवर विजय मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड, वाडा, कुडूस ...