ब्रिटीशाविरोधातील ‘‘करेंगे या मरेंगे’’ या चळवळीचा विचार सर्वसामान्यांमध्ये पोहचविण्यात व ही चळवळ अधिक प्रखर बनविण्यासाठी छापील पत्रके वाटप करताना सातपाटी मधील ...
इंग्रजांविरोधातील ‘चले जाव’ या आंदोलनाच्या काळात पालघरमध्ये मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ...
या भागातील बंद असणारे कारखाने सुरू करून आदिवासी तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यात यावा. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध कराव्या, पेसा कायदा प्रभावी राबविण्यात यावा आदी ...
वसई-विरार उपप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली असून दररोज दरोडे, बलात्कार, हत्या, गोळीबार, महिलांची मंगळसूत्रे खेचणे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे. ...
येथील उड्डाणपुलाजवळील ओएस ४६/२ या प्लॉट (मैदाना) ची विक्री थांबविण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केलेल्या माघारनृत्यापाठोपाठ मी मुख्यमंत्र्यांकडून हा व्यवहारच रद्द करून ...
गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी यंदा वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीमध्ये २५ सायलेंट झोन घोषित केले आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ...
जव्हार तालुक्यातील काही खेड्यापाड्यांत सर्रास मेनलाइनवर आकडे टाकून विजेचीचोरी केली जाते आहे. मात्र, महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी पहाटे हाय वे वरील उड्डाणपुलावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी कंटेनर उलटून अपघात घडल्याची घटना घडली. ...
सार्वजनिक हितासाठी आरक्षित झालेल्या जमिनी संपादित न केल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात आहेत. पाणीपुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य व अन्य बाबींसाठी या जमिनी ...