दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील गोविंदांचा अपघाती विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेसहा हजार गोविंदांचा तात्पुरता अपघाती विमा उतरवण्याकरीता ...
येथील देवखोप (तांडेलपाडा) येथे आदिवासी पाड्यामध्ये खावटी धान्याचे वाटप करण्यापोटी मागण्यात आलेले शंभर रुपये परत मागीतल्याचा राग मनात धरून माजी सरपंच बाबुराव ...
मागील वर्षी ५०० ते ६०० मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे म्हणले जात होते, पण ते सगळेच त्यामुळे झाले नसल्याचे नंतर लक्षात आले. यासारखे गैरसमज दूर करण्यासाठी दर ...
पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश राऊत ...
विरार पूर्वेस कळंभोण गावात राहणाऱ्या प्रतिक पाटील (१०) याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु त्याची प्रकृती अत्यावस्थ ...
डहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही. ...
पालघर तालुक्यातील पूर्व मनोर परिसर आदिवासी भाग असल्याने पावसाळी भातशेती ही त्यांची अन्नदाता ठरते. मात्र यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने काही गावात शेती होऊ शकली नाही ...
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील कमी पटसंख्येच्या ५८० प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होणार ...
तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (बी.ए.आर.सी.) ए.एस.एफ.एस.एफ या प्लांट उभारणीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या घिवली गावातील वीस कामगारांना कामावरून ...
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७० ...