वाढते औद्यागिकीकरण, तालुक्यातील सरकारी कार्यालये, रुग्णालये आणि बाजारपेठा यामुळे सकाळी दहा ते दुपारी दोन व संध्याकाळी ४ ते ८ पर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम असते ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला खरा, परंतु सेवेत असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे तिचे ...
केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता, महागाईवाढ, अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील गोंधळ यांच्या निषेधार्थ बुधवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार कार्यालयावर ...
वसईत जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय मनपाच्या नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला. या स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येतील असा ...
जव्हार शहरात सध्या रोडरोमिओंच्या उच्छादामुळे शाळा तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून पालकवर्ग चिंतेत आहे. शहरात भारती विद्यापीठ ...
वालीव व तुळिंजनंतर वसईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता विरार भागात मांडवी व नालासोपाऱ्यात आचोळे पोलीस ठाण्यांची निर्मिती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. ...
वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तालुक्याच्या एकूण ६ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. ...
जव्हार तालुक्यातील रोजगार हमीच्या मजूरांना ४ महिने झाले तरी मजुरी मिळालेली नाही. अनेक गावात दोन वर्षात रोहयो अंतर्गत कामेच झालेली नाहीत. याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेतर्फे ...
वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिक्षक नसणे, विद्यार्थ्यांची गळती होणे, पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसणे व कारभारावर पंचायत ...