सरकारने मासेमारीच्या तारखा दिल्या तरी पंरपराप्रिय कोळी समाजाने पारंपारीक नारळी पोर्णिमेचा मुहूर्त निवडला आहे. बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, आणि झाई या गावांमध्ये ...
जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत असणाऱ्या आदिवासी मुलींच्या निवासी शासकिय वस्तीगृहातील इ. ४ थीत शिकणारी रसीला मधुकर तेलम (१०) हिचा शुक्रवार दिर्घ आजाराने मृत्यु झाला ...
जीर्ण इमारत, कोणतीही दुरूस्ती नाही आणि जिल्हा परिषदेचे दुर्लक्षित कारभार यामुळे जव्हार तालुक्यातील खंबाळा- रोजपाडा ही जि.प.ची शाळा मंगळवारी रात्री पत्त्याच्या बंगल्यासारखी ...
देशातील अतिशय संवेदनशील असे तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांपासून जवळच असलेल्या तारापूर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे ...
गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना ...
पालघर जिल्ह्णाच्या पुरवठा विभागासाठी राज्यशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व त्यावर नियुक्त्या होऊनही ठाणे जिल्हा कार्यालयातून त्यांना पदमुक्त करण्यास टाळाटाळ ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १३८ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत २८ निरनिराळ्या विषयांवर ...
आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करूनही ऐकत नसलेल्या सखाराम सुखाड खेवरा (३०, रा. झाडीपाडा, डहाणू) याच्या डोक्यात हातोडीने प्रहार करून त्याचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण दांडेकर ...
गुजरात राज्यात पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून जनजीवन विस्कळीत झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या तीन ते सात तास उशिराने धावत आहेत. ...