गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने वागळे इस्टेट रोड क्रमांक २७ शांतीनगर भागातील एका घरात छापा टाकून अनैतिक व्यावसायातून दोन पिडीत ...
वास्तविक भातशेती ही पावसाळी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या ही परवडेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यायी पीक म्हणून हळद लागवडीचा प्रयोग ...
राज्यात येत्या वर्षात माहिती तंत्रज्ञान उद्योगात ५० हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करून सुमारे १० लाख रोजगार निर्मितीसह एक लाख कोटींपर्यंत वार्षिक निर्यात ...
मागील वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरणाऱ्यांवर महावितरणचे दामिनी पथक वॉच ठेवणार आहे. चोरुन वीज वापरण्याऐवजी गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात ...
‘विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती’ या नव्या आदेशामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे एक हजार ६४५ शाळा बंद होणार आहे. त्यातील कमीत कमी सुमारे साडे तीन हजार पेक्षा अधिक ...
डहाणू तालुक्यातील कासा येथील शुभम वनमाळी याने २५ आॅगस्ट रोजी अमेरीकेतील लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया) येथील कॅटलिना खाडी १० तास ४२ मिनिटात पार करून विक्रम केला आहे. ...
एसटी बसमधील महिलांसाठी आरक्षित आसनांवर पुरुषच ठिय्या देत असल्याने महिला प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. येथून ठाणे, मुंबईसाठी बस प्रवास करतांना रोज सकाळी प्रवाशांची ...
वसई-विरार उपप्रदेशामध्ये प्रथमच सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. तरूणांनी लष्कराकडे आकर्षित व्हावे याकरीता कर्नल व अन्य सहकाऱ्यांनी विवा महाविद्यालयात मार्गदर्शन ...
आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला ...