जव्हार तालुक्यातील चांभारशेत गावच्या ७०० मजुरांनी २५ मार्चपासून ७ जूनपर्यंत रोजगार मिळावा म्हणून रितसर अर्ज भरून कामांची मागणी केली होती. परंतु संबंधीत प्रशासनाने ...
ग्रामीण भागातील आदिवासी रूग्णांसाठी वरदान ठरणारे ग्रामीण रूग्णालय ऐन पावसाळ्यात पाच दिवसापासून ओस पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या रूग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे. ...
नवीन परिभाषिक अंशदान शासकीय निवृत्ती पेन्शन योजना (डीसीपीएस) २००५ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांसाठी अमलात आणली. मात्र, ही नवीन पेन्शन योजना रद्द करून ...
विनापरवानगी घर दुरुस्ती करणाऱ्याकडे अडीच लाखांची लाच मागणाऱ्या राष्ट्रवादी नगसेविका सॅन्ड्रा रॉड्रीक्स हिला ठाणे अॅण्टी करप्शनच्या पथकाने ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता ...
पिण्याच्या पाण्याचा अन्य स्त्रोत नसल्याने आदिवासींना डबक्यातील गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असल्याने रोगराईची शक्यता आहे. पण, याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांनाही नाही ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या १४ सप्टेंबरला होणाऱ्या महासभेमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेले स्कायवॉक हस्तांतरित करणे, भारतीय सैन्यातील माजी ...
तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (बीएआरसी) लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) च्या अधिपत्याखाली असलेल्या व काढलेल्या सत्तरपैकी वीस कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याने २४ आॅगस्टपासून ...
रविवारी या जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात ‘गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात सार्वजनिक ८२६ तर खाजगी २ हजार ३२ गोविंदा पथकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली ...
पालघर व ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतील जंगलातील झाडे वन खात्याच्या परवानगीने तोडली जातात. प्रति झाड ५ रू. प्रमाणे पैसे जमा केले जातात पण पुन्हा नवीन झाडे लावली जात नाही. ...
नेहमीच वादात सापडलेल्या दापचरी नाक्यावर कामावर असलेल्या तीन आदिवासी तरुणांना सद्भाव कंपनीने अन्यायकारकरीत्या कामावरून काढल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट ...