येथील जवळपास चौसष्ट अंगणवाडीतील सेविका आणि मदतनिसांना शासनाकडून मिळणारे पूर्ण मानधन गेल्या वर्षभरापासून न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ...
पालघर जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. स्थानिक तसेच पोलीस प्रशासनाने उत्तम व्यवस्था राखल्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही ...
रेतीउपशाला महाराष्ट्रात बंदी असल्याने गुजरात राज्यातून शेकडो अवैध रेती भरलेले कंटेनर महाराष्ट्रात प्रवेश करतात. असे शेकडो कंटेनर अवैधरीत्या येत असले ...
बेहटवाडी या गावातील सोन्या राघो घाटाळ (५५) यांचा शनिवारी (२६ सप्टेंबर) सर्पदंशाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला. ...
‘सरल’ प्रणालीच्या वेबसाइटवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन लोड करण्यासाठी ठरावीक मुदत दिली होती ...
कोरडवाहू शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी दुपार पीके घेणे शक्य व्हावे; यासाठी नरेगाद्वारे ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी १०० सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहेत ...
वाडा गावातील अशोकवन या भागात असलेल्या अशोकलीला या इमारतीचे सांडपाणी आजुबाजूला सोडले जात असल्याने स्थानिक नागरीक उग्रवासाने व त्यावर होणाऱ्या डासांमुळे हैराण झाले आहेत ...
आॅन ड्युटी २४ तास जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते. ...