महामंडळ एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मनोरच्या बसस्थानक रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ...
या तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले, खरवंद गाव आॅस्ट्रेलियन दाम्पंत्याच्या दातृत्वामुळे व आदिवासींच्या योगदानामुळे पाणीटंचाई मुक्त झाले आहे ...
दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात कोल्हापूरहून आलेल्या कडकलक्ष्मीचे आगमन डहाणू तालुक्यातील खेडोपाड््यात झाले आहे. तिचे भक्तीभावाने आशिर्वाद घेणाऱ्या सुवासिनी ...
तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य, पच्छिम आणि हार्बर अश्या ३ ही मार्गावर मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. हा मेगाबॉल्क साधारण ४ वाजेपर्यंत असणार आहे. ...
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या व मुंबई महानगराचे प्रवेशव्दार असलेल्या ठाणे- पालघरमधील १६ही टोलनाके पुढील १२ वर्षे बंद होण्याची शक्यता नसल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ...