नवी मुंबईत बोलावले व अमेरिकेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने बनावट पद्धतीने अमेरिकेतील एका कंपनीच्या नावाने नोकरीचे कॉल लेटर पाठवले. ...
आदिवासीचा विकास व्हावा त्याचे जीवनमान उंचवावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने सिंचन विहिरींसाठी ४.३० कोटीचा निधी मिळून ...
पिंपरोली या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून नऊ बकऱ्यांचा आतापर्यंत फडशा पाडला आहे. त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याऐवजी वनखात्याने ग्रामस्थांना रात्री फटाके वाजविण्याचा सल्ला दिला आहे. ...
रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार ५५५ कोटींची तरतूद करताना शेतकरी व मच्छीमारांच्या उत्पादनाना रास्त भाव मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी वसई येथे आठ एकर जागेमध्ये मार्केट ...
कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते. ...
महागाई, कुपोषण व ‘त्या’ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज वाडा तहसिलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
देशा-परदेशातील पर्यटकांची डहाणू आणि परीसरातील समुद्रकिनाऱ्याला नेहमीच पसंती राहीली आहे. त्यामुळे थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनसाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, ...
पश्चिम रेल्वेने अनेक वर्षांपासून बंद असलेले वसई खाडीवरील दोन्ही पूल मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाणजू गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि वीज पुरवठा करणारी केबल ...
पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागात येणाऱ्या चार गावात वीजेचे जीर्ण खांब, वाहिन्या बदलून वीजचोरीला आळा घालण्यासाठी आता भूमीगत वायर टाकण्यात आली आहे. ...