दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक ...
लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून यापूर्वी वसई-विरार परिसरात चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असतानाच आणखी सहा नवी पोलीस ठाणी ...
सातीवली येथील एका गटारात आणि कचऱ्याच्या ढिगारात सापडलेला मानवी सांगाडा आणि हाडे सोळा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका सुरक्षा रक्षकाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे ...
जन्म मृत्यूची नोंद वेळेवर केली नाही तर न्यायालयातून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र विक्रमगडला न्यायालय नसल्याने येथील आदिवासींना पदमोड करुन वाडा ...
आजोबांच्या २५ व्या स्मृतिदिनी लोपीस कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर, देहदानासाठी नोंदणी करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. ...