राज्याच्या शिक्षण विभागात सध्या संच मान्यता विषयक नवीन रचना करण्याचे काम सुरू असून यामुळे सर्व शाळांतून १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी अशी रचना करून त्यानुसार शिक्षक ...
तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला ...
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यातही ५४ बालकांच्या मृत्यूची नोंद आहे, तर अतितीव्र बालकांची नोंद डिसेंबरमध्ये १३७ आहे ...
हगणदारीमुक्त पालघरचा नारा देणाऱ्या पालघर नगरपरिषदेला आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांत निवासस्थान तर सोडाच, प्रत्येकाच्या घरी शौचालयही उपलब्ध करून देता ...
खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार न करता व्यापाऱ्यांना करात सूट मिळवण्यासाठी बोगस कंपन्या स्थापन करून विक्रीकर खात्याला तब्बल १ कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांविरोधात ...