राज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, याकरिता भाजपा आमदारांचा आग्रह असून ठाणे जिल्ह्याचा विचार करता संजय केळकर ...
या तालुक्यात सत्ता परिवर्तना नंतर भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज होता परंतु मा.क.पा च्या कार्यकर्त्यांनी आपली ताकदपणाला लावून १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित केली ...
अग्निशमन सप्ताहानिमित्ताने वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध भागात प्रात्यक्षिके सादर करून लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. ...
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतींसाठी आज शांततापूर्वक भरघोस मतदान झाले असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले ...
सफाळे व येथील पश्चिम रेल्वेच्या भागात रेल्वेगाड्या उशिरा येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वेळेवर पोहोचता न आल्याने चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना ...