शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

वसईत प्रादुर्भाव वाढला, बाधितांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:41 IST

१२७ दिवसांत १०,००९ रुग्ण

वसई : तालुक्यातील शहरी भागातील वसई-विरार शहर महापालिका आणि वसईच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. १३ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यानंतर १२७ दिवसांत दररोज सरासरी सुमारे ७८ रुग्ण सापडले आहेत. तर, या कालावधीत मृत्युदर १.९९ टक्के राहिला आहे.

तालुक्यात महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भाग पकडून एकूण १० हजार नऊ रुग्णांची संख्या गाठली आहे. सध्या दिवसाला २०० ते २५० रुग्ण सापडत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत नऊ हजार ५७६ आणि वसई ग्रामीण परिसरातील ४३३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील ६ हजार ५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनामुळे आतापर्यंत १० मृत्यू झाले आहेत. त्यामुळे एकूणच हा मृत्युदर या बाधित रुग्णसंख्येच्या १.९९ टक्के आहे. वसई शहरात तीन हजार २५८ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या जीवघेण्या आजारामध्ये वसई-विरारमध्ये १८९ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. ग्रामीण भागातही १० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मृत्युदर हा बाधित रुग्णसंख्येच्या १.९९ टक्के आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या