शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईजवळच्या 'या' शहरात आज एकही कोरोना मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 22:50 IST

बाधित रुग्णांचा आकडा 10 हजारांकडे; आज 251 जणांची नोंद

- आशिष राणे, वसईवसई-विरार शहरात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली आहे. मात्र रविवारी बाधितांची संख्या 251 वर पोहचली आहे. तर पालिका हद्दीतील 121 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.वसई विरार शहरात रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने ही बाब दिलासादायक ठरली असली तरी आजपर्यंत पालिका हद्दीत एकूण 189 रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच पालिका हद्दीत आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 9827 वर पोहचली आहे. त्यासोबत शहरात एकूण 3177 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये वसई 66 रुग्ण, नायगाव 25 रुग्ण, वसई-विरार 14 रुग्ण, नालासोपारा 90 रुग्ण आणि विरार 56 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांमध्ये 141 पुरुष व 110 महिलांचा अंतर्भाव आहे.दिलासा कमी, पण आज 121 रूग्ण झाले कोरोना मुक्तवसई विरार शहरात आज 121 रूग्ण विविध रुग्णालयांतून घरी परतले. मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णांची एकूण संख्या 6461 वर पोहचली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस