शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बकरी ईदला घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा; विहिरीत बुडाल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:37 IST

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली.

- मंगेश कराळे

नालासोपारा :- नातेवाईक तरुणाचा तोल जाऊन विहिरीच्या पाण्यात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणासह दोघांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. बकरी ईदला घडलेल्या या दुःखद दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली. अमन अली शेख (१९) आणि अदनान दिलशाद शेख (२९) हे दोघे परिसरातील विहिरीच्या काठावर बसले होते. त्यावेळी पाऊस आल्याने आडोशाला जाण्यासाठी अमन हा उठत असताना त्याचा तोल जाऊन विहिरीच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी नातेवाईक अदनान यानेही विहिरीच्या पाण्यात उडी मारली. पण दोघेही विहीरीच्या पाण्याच्या बाहेर आले नाही व दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अदनानचा भाऊ सुफीयान याने तुळींज पोलिसांना माहिती दिली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूEid e miladईद ए मिलाद