शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी

By नितीन पंडित | Updated: September 15, 2022 16:45 IST

महामार्गावरून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे जात असताना ते देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते.

भिवंडी- भिवंडीतील मुंबई नाशिकमहामार्गावर गुरुवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांचंसह स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होताअर्धा- अर्धा तास वाहने जागच्या जागीच उभी असल्याने प्रवासी हैराण झाले होते.

या महामार्गावरून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे जात असताना ते देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते. अखेर आमदार मोरे यांनी आपल्या पोलीस फाट्यासह  मुंबई नाशिक महामार्ग वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका केली. पडघा येथील टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या असल्यामुळे टोल कंपनीला धारेवर धरत वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी टोल न भरता आमदारांनी वाहने सोडून दिल्याने नागरिकांना काही वेळा नंतर वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला. 

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टोल कंपनी नागरिकांना वेठीस धरू शकत नाही,येत्या आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे व वाहतूक कोंडीबाबत टोल कंपनीने योग्य नियोजन केले नाही तर टोल कंपनी विरोधात विधानसभेत आवाज उठवू असा इशारा देखील आमदार शांताराम मोरे यांनी टोल कंपनीस दिला आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिक