शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मराठा समाजाचा जिल्ह्यात आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:20 IST

जीवनावश्यक सेवा वगळल्या; तहसीलदारांना देणार निवेदन

पालघर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसरकारला जागे करण्यासाठी सकल मराठा समाजाने बुधवारी पालघर जिल्ह्यात बंद पाळण्याचे आवाहन केले असून या बंद मधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत व शिस्तबद्धतेने पाळण्याचे आवाहनही संघटकांनी केले आहे.याबाबतच्या निवेदनात समाजाने म्हटले आहे की, मराठा तरु णानी हा बंद शांतता पूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृतीमुळे समाजाची बदनामी होणार नाही याबाबत जागरूक राहायचे आहे. मराठा समाजाचा आक्र ोश हा राजकीय पक्ष आणि सरकार विरोधी आहे त्याला जातीय रंग देऊ नयेकोणत्याही प्रकारे इतर समाजाच्या भावना दुखावणाºया आणि सामाजिक तेढ निर्माण करणाºया बाबींपासून स्वताला आणि इतराना दूर ठेवावे. अ‍ॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक सेवा देणाºया दवाखाने मेडिकल स्टोअर्स यांना बंद पाळण्यासाठी दबाव टाकू नये. आपला आक्रोश व्यक्त करणाºया घोषणा करतांना अश्लील भाषा आणि शिव्या यांचा वापर करू नये.समन्वयकांनी दिल्यात आंदोलकांना सूचनापोलीस वा प्रशासनाशी हुज्जत न घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे.भडकावू पोस्ट व्हीडियो व्हायरल करू नये. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नये.महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही. यांची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विशवास ठेवू नये कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये समस्या सोडविण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत. राजकारणासाठी नाही याची जाणीव सर्वानी ठेवावी

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाVasai Virarवसई विरार