शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

मराठा समाजाचा जिल्ह्यात आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:20 IST

जीवनावश्यक सेवा वगळल्या; तहसीलदारांना देणार निवेदन

पालघर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसरकारला जागे करण्यासाठी सकल मराठा समाजाने बुधवारी पालघर जिल्ह्यात बंद पाळण्याचे आवाहन केले असून या बंद मधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत व शिस्तबद्धतेने पाळण्याचे आवाहनही संघटकांनी केले आहे.याबाबतच्या निवेदनात समाजाने म्हटले आहे की, मराठा तरु णानी हा बंद शांतता पूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृतीमुळे समाजाची बदनामी होणार नाही याबाबत जागरूक राहायचे आहे. मराठा समाजाचा आक्र ोश हा राजकीय पक्ष आणि सरकार विरोधी आहे त्याला जातीय रंग देऊ नयेकोणत्याही प्रकारे इतर समाजाच्या भावना दुखावणाºया आणि सामाजिक तेढ निर्माण करणाºया बाबींपासून स्वताला आणि इतराना दूर ठेवावे. अ‍ॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक सेवा देणाºया दवाखाने मेडिकल स्टोअर्स यांना बंद पाळण्यासाठी दबाव टाकू नये. आपला आक्रोश व्यक्त करणाºया घोषणा करतांना अश्लील भाषा आणि शिव्या यांचा वापर करू नये.समन्वयकांनी दिल्यात आंदोलकांना सूचनापोलीस वा प्रशासनाशी हुज्जत न घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे.भडकावू पोस्ट व्हीडियो व्हायरल करू नये. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नये.महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही. यांची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विशवास ठेवू नये कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये समस्या सोडविण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत. राजकारणासाठी नाही याची जाणीव सर्वानी ठेवावी

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाVasai Virarवसई विरार