शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

पिकांचे पंचनामे तातडीने करा, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 10:48 PM

वाडा तालुक्यात नुकसान : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वाडा : वाडा तालुक्यातील भातशेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांचे निवेदन वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांनी वाडा तहसीलदार उद्धव कदम यांना दिले आहे. यावेळी वाडा पंचायत समितीच्या उपसभापती मेघना पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाडा तालुक्यात अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेतकरी वर्गही पावसामुळे झालेल्या भातशेती नुकसानीने हतबल झाला आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने ओल्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. शेतकरी वर्गाची भात शेती पाण्यात आहे. त्यामळे पिकलेले भात पीक हातातोंडाशी येईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने शेतकरी वर्गाचे पंचनामे करावेत, पीक विम्याचेही पैसे मिळवून देण्यासाठी विमा कंपनीला निर्देशित करण्याची मागणी आहे.दरोडा यांचेही वाडा तहसीलदारांना निवेदनच्वाडा : शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आ. दौलत दरोडा यांनी वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची मागणी केली. शहापूर मतदारसंघात वाडा तालुक्यातील पूर्व विभाग आणि अबीटघर विभागाचा समावेश आहे. आ. दरोडा यांनी येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतांना भेट देत नुकसानीची पाहणी केली.

च्त्यानंतर वाडा तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार डॉ. उद्धव कदम आणि तालुका कृषी अधिकारी माधव हसे यांना निवेदन देत नुकसनीबाबत चर्चा केली. यावेळी शासकीय अधिकाºयांनी आपल्या स्तरावर तातडीने पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर शासन दरबारी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवून शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले असून अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे निदर्शनात आणून देत त्याबाबतही शेतकºयांना मदत मिळवून देण्याच्या सूचना या वेळी आमदारांनी केल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस