शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

किल्ले वसई परिवाराची ३६ गडांवर ध्वज मोहीम, आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:59 AM

वसई येथील ऐतिहासिक ओळख असलेल्या वसईच्या किल्ल्यामध्ये आजपासून किल्ले वसई परिवाराच्या मोहिमेस सुरु वात होत असून या मोहिमेअंतर्गत ३६ गडांवर दि.१८ व दि.१९ आॅगस्ट या दोन दिवसांत ध्वज (तिरंगा ) फडकावून त्याला मानवंदना दिली जाणार आहे.

वसई - येथील ऐतिहासिक ओळख असलेल्या वसईच्या किल्ल्यामध्ये आजपासून किल्ले वसई परिवाराच्या मोहिमेस सुरु वात होत असून या मोहिमेअंतर्गत ३६ गडांवर दि.१८ व दि.१९ आॅगस्ट या दोन दिवसांत ध्वज (तिरंगा ) फडकावून त्याला मानवंदना दिली जाणार आहे. शनिवारी सकाळी ठीक. ७.०० वाजता या मोहिमेची सुरवात वसईच्या चिमाजी अप्पा स्मारकातून होईल. यावेळी होणाऱ्या कार्यक्र मास वसईतील किल्ले प्रेमी नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच या मोहिमेचा समारोप रविवारी सायंकाळी डहाणूच्या किल्यावर होईल.देशाच्या पहिल्या ध्वजाला १११ वर्ष पूर्णस्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत ३२ ध्वज उदयाला आले. हा तिरंगा ३५ वा होता. आणि यंदा या ध्वजाला एकूण १११ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या राष्ट्रध्वजाची संकल्पना शतकापूर्वी समोर आली होती. जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात २२ आॅगस्ट १९०७ रोजी भरलेल्या जागतिक समाजवाद्यांच्या परिषेदेत भारताच्या मादाम भिकाई कामा यांनी साकारलेला ध्वज याठिकाणी सादर केला होता.पहिली मिरवणूकविशेष म्हणजे त्यावेळी सन १९३७ मध्ये मादाम कामा आणि सहकारी यांनी या पहिल्या राष्ट्रध्वजाची मिरवणूकच चक्क त्यावेळी पुणे शहरात काढली होती. त्यावेळी पुण्यात केसरीवाडा ते रेल्वेस्थानक मार्गावर काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा सहभागी झाले होते.केसरीवाड्यात जतनया संपूर्ण ध्वजाच्या आरेखनात सावरकरांचे योगदान होते. हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याच्या उद्दात्त हेतूने त्यांनी या ध्वजावर सूर्य आणि चंद्र या चिन्हांना स्थान दिले होते हे सुद्धा तितकेच सत्य आहे. आणि आजही हा पहिला राष्ट्रध्वज पुण्याच्या केसरीवाड्यात जतन करून ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या