शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

वसईतील हत्येप्रकरणी पाच जणांना धुळ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 05:33 IST

वसईत गरब्याच्या वादातून एकाची हत्या करून पसार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर अटक केली.

वसई: वसईत गरब्याच्या वादातून एकाची हत्या करून पसार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर अटक केली.याआधी वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. नवरात्रात गरबा खेळण्यावरून झालेल्या दोन गटात झालेल्या वादात जमावाच्या हल्ल्यात अजय झा ठार झाले. तर पाच जण जखमी झाले होते. वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी मारेकºयांना पकडण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती. तसेच आरोपींना पकडण्यासाठी त्यांची माहिती राज्यातील पोलीस ठाण्यांना दिली होती.त्याआधारे धुळे पोलिसांनी लळींग येथील टोल नाक्यावर झा हत्या प्रकरणातील नरसिंह रमेश आदवळे (२१), अभिषेक नरेंद्र प्रतापसिंह (१९), प्रतिक अरविंद गुप्ता (१९), धीरज दीनानाथ सिंग (१९), मोहम्मद सोहेब सिद्दीकी (२३) यांना अटक केली. हे पाचही आरोपी उत्तर प्रदेशात पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस