शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा, तांत्रिक अडचणींमुळे विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:02 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १७ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १७ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. त्यासाठी एक कोटी १५ लाख १२ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ९३५९ शेतकºयांनी ५० लाख ४८० हजारांचा, तर पालघर जिल्ह्यातील ८४२० शेतकºयांनी ६४ लाख ६५ हजारांचा पीकविमा उतरवला आहे.गेल्या पाच वर्षांत जवळपास एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ मात्र, यंदा तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढविली असून ३१ जुलैपर्यंत शेतकºयांना पीकविमा भरता येणार आहे़प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जवळपास एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी २०१४ ते १९ या कालावधीत खरीप हंगामातील भात, सोयाबीन, नागली, वरी आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमा हप्त्यापोटी आठ कोटी ३० लाख ३० हजार रुपये भरले आहेत़ पालघर जिल्ह्यातील १० हजार ५७१ शेतकºयांनी गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीकविमा उतरवून त्यापोटी ६२ लाख ३२ हजार ६३७ रुपये विमा हप्त्याची रक्कम भरलेली आहे.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण.विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता.पाच वर्षे दुष्काळाचीच! किती मिळाली भरपाई2014-15सुमारे ३२ हजार ५८५ शेतक-यांनी एक कोटी ५३ लाख रुपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 9.62 कोटी रूपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले.2015-16२८ हजार ७५८ शेतकºयांनी आठ कोटी २३ रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 8.70 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून २३ हजार ३७२ शेतक-यांनादेण्यात आले.2016-17३५ हजार २८८ शेतक-यांनी २.१७ कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ भरपाई नाही.2017-18२६ हजार ७२४ शेतकºयांनी ७९.४९ कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ 3.74 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून पाच हजार ३५८ शेतकºयांनादेण्यात आले़2018-19एक लाख ४७ हजार ४१३ शेतकºयांनी आठ कोटी ३० लाख रूपये विमा हप्ता भरला होता़ यात 17.59 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून ५७ हजार २७९ शेतकºयांनादेण्यात आले़ 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा