शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:13 IST

जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती.

- हुसेन मेमनजव्हार - जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती. जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुके हे आदिवासी तालुके असून येथील आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. लाखो हेक्टरमध्ये येथे भात, गहू, ज्वारी, बाजरी, नागली, खूरासनी वगैरे पीक येथील शेतकरी लावतात. या पिकांकरीता येथील जमीन उपयुक्त ठरते त्यामुळे पावसाळ्यापुर्वी येथे खत खरेदीकरीता मोठी झूंबड उडतांन दिसत आहे.जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांची भात बियाणे जास्त प्रमाणात खरेदी करतात, त्यात प्रामुख्याने इंद्रायणी, सुवर्णा, डांगी, कसबय, सोनम, राशीपुनम, पाच ऐकी, मुंद्रायणी, सह्याद्री ६८९, कर्जत ४ ते १२, गुजरात, हे बियाणे हळवा भात म्हणून खरेदी करतात, तर मसुरा, कसबय, कर्जत ४, सुमा, एक काडी, कोलम, हे बीयाणे गरवा भात म्हणून खरेदी करतात. हळवा भात म्हणजे लवकर पिकणारा भात आहे, हे पीक १०० ते १२० दिवसांत पिकते, आणि गरवा भाताला १५० ते १८५ दिवस लागतात त्यामुळे हळवा भात बायाण्याला चांगलीच मागणी आहे. हळवा भात बियाणे प्रति किलो ८५ ते १७५ पर्यत, तर गरवा भात बीयाणा २५ किलो पोती, ९८ ते १९५ या दराने बाजारात उपलब्ध आहे.याच बरोबर प्रामुख्याने या भागात नागलीचे पिक मोठ्याप्रमाणात येथील शेतकरी घेतात. या भागात आदिवासी बांधव हे आपल्या कुटूंबाना वर्षभर पुरेल इतकी पेरणी करून थोडाफार पिक विक्री करता बाजारात आणतात. तसेच, वरई (वरी) बीयाणांची चलतीही मोठ्याप्रमाणात होते. या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी आप आपल्या आयपतीनुसार जागेच्या उपलब्धीनुसार पेरणी करून पिक घेतात.वरईची शेती ठरते नगदी शेतक-यांचा वाढता कलवरईला प्रोसेस करून भगर तयार करण्यात येते, तिला बाजारात जास्त मागणी असल्यामुळे ते नगदी ठरते. येथील शेतकरी वरईचे पीक मोठ्याप्रमाणात घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवतात. प्रत्येक पीक घेण्यासाठी विविध प्रकाराचे खत व औषध शेतकºयांना लागत असते. पावसाळा जवळ आला की, खतांची खरेदी सुरू होते. परंतू पावसाळ्यापुर्वी खतांची मागणी जास्त असल्यामुळे भाव वाढ हाते, त्यामुळे शेतकºयांना वाढीव दराचा त्रास सोसावा लागत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी