शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

वनगा परिवार तोडण्याचे पाप उद्धवांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM

आम्ही श्रीनिवासला उमेदवारी देणारच होतो. त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा देण्याचे मान्यही केले होते.

जव्हार : वनगा परिवार तोडण्याचे पाप श्रीनिवासला उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याचे फळ त्यांना जनता भोगायला लावेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत केली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी आणि त्यांच्या काळातल्या शिवसेनेने कधीही कुणाच्या पाठीत वार केला नाही. परंतु सध्याच्या शिवसेनेकडून मात्र ते काम जोरात सुरू आहे. कुणाच्याही अश्रूंचे राजकीय भांडवल करू नये हा सभ्यतेचा संकेत आहे. परंतु तोही सध्या शिवसेनेकडून पाळला जात नाही. त्यामुळे जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले.आम्ही श्रीनिवासला उमेदवारी देणारच होतो. त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा देण्याचे मान्यही केले होते. असे असताना अचानक त्यांनी श्रीनिवासची दिशाभूल केली. हा प्रकार वनगांनी आदिवासींच्या कल्याणासाठी जो संघर्ष केला त्याचा अवमान करणारा आहे, असेही ते म्हणाले.गेल्या १५ वर्षांत आदिवासींना जेवढे वनपट्टे दिले गेले नाहीत, तेवढे ते आम्ही साडेतीन वर्षांत दिले. त्यासोबत त्यांना शासकीय योजनांचे लाभही मिळवून दिले, असे ते म्हणाले. आपल्या सत्ताकाळात पालघर जिल्ह्यातील कुपोषण घटले. महाराष्टÑ हागणदारीमुक्त झाला, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना